मंदार आणि हरणटोळ, भारतात इतर खेळांची (क्रिकेटेतर) उपासमार आणि त्याकडे समाजाच्या सर्व स्तरातून होणारी उपेक्षा हा विषय असून काँग्रेस सचिनला भारतरत्न देणार की नाही याविषयी मत अनावश्यक वाटते. भारतात क्रिकेट हा जरी सर्वात प्रसिद्ध खेळ असला तरी इतर खेळांकडे होणारे दुर्लक्ष ही चिंताजनक बाब आहे असे मला म्हणायचे आहे.