"सध्या"??!!!!   म्हणजे थोड्या वेळाने ते पूर्ववत जिवंत होऊन बसणार होते की काय?

श्री. जयप्रकाश नारायण यांच्या पश्चात अशी घटना कोणाच्या बाबतीत घडल्याची इतिहासात नोंद नाही. त्यापूर्वी असे फक्त मेरीपुत्र श्री. येशू यांच्या बाबतीत घडल्याचे मौखिक परंपरेने कळते.

इतक्या क्वचित होण्याची शक्यता असणाऱ्या एखाद्या घटनेबद्दल वाहिनीने एवढी खबरदारी घेण्याचे कारण लक्षात येत नाही.