अगदी खरे. वीट येतो टीवी लावला की. कुठेच काही धड नसते. त्यामुळे टीवीच लावू नये. टीवी बंद असला की भरपूर निवांत वेळ मिळतो व मिळालेला रिकामा वेळ घालवण्यासाठी काय करता येईल असा विचार करत बसता येते.