!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

पालकत्व ही एक जबाबदारीने स्वीकारलेलं आव्हान आहे.पती-पत्नी होणं ही जेव्हढी सामाजिक घटना आहे तसेच आई-बाबा होणे एक निसर्गाने बहाल केलेले वरदान !!आईबाबा म्हणुन जीवाला जेवढ्या कळा लागतात त्यांना पालकत्वातील परीपक्वतेने फ़क्त फ़ुंकर पडते.मुलांना वाढवणे म्हणजे एक प्रयोगशाळाच असते.
वाढत्या मुलांनी दिलेले त्रास,आपणास झालेला मनस्ताप...आपल्या मनातील झालेल्या ...
पुढे वाचा. : कळा ज्या लागल्या.......