लोक गुढी उभारून पाडवा साजरा करतात. प्रातःसमयीं नवे कपडे घालून, साजशृंगार करून मंदिरांत जातात. शिरसीला रामाच्या मंदिरांत रांगा लागतात. रागेतल्या लोकांना टोकन देतात. टोकन घेतल्यावर आपण इतर कामें करूं शकतों. मग धनिवर्धकावरून अरवत्त एरुडू, अरवत्त मुरु, इ. इ. टोकन नंबर  पुकारतात व टोकन घेऊन आंत सोडतात.

असो. सर्व मनोगतींना ग्नववर्षाच्या शुभेच्छा.

सुधीर कांदळकर