विजापुरात मिळालेला पहिला झटकाच एवढा जबरी होता की अजून तरी त्या शहराला पुन्हा गेलेलो नाही. वडील गेले होते तिथे त्यानंतरही.... पण चुकूनही त्या जोड घुमटाकडे फिरकले नाहीत! न जाणो, तो फकीरबाबा पुन्हा भेटला तर अजून काय काय सांगायचा! ;-)