एका दमात सगळे भाग वाचून काढले ! पहिल्या भागात इतके धक्के बसले की परदेशात मुलांना वाढविणे किती अवघड आहे याची जाणीव झाली. पत्र लिहिण्याची कल्पना छानच ! शेवटच्या पत्राने खरंच डोळ्यात पाणी आले.