नवीन सोयी - सुविधांमुळे जग जरी जवळ आले असले , तरी नात्यामधील ति जवळीक फार कमी झाली आहे ..
ह्याचे नक्की कारण माझ्या मते नवीन सोयी सुविधा नसून, स्पर्धात्मक जीवनामध्ये करावे लागणारे काम, त्याची व्याप्ती हे आहे .. ह्या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रचंड वेळ खर्च करावा लागत आहे .. त्यामुळे इतर लोकांना देण्यासाठी वेळच नाही..
जग जवळ आलंय , पण माणसे लांब गेली .. हे मात्र नक्की .