आजच मटामध्ये ही बातमी वाचली.

दुवा १

जर मराठी वृत्तपत्रेच जर मथळ्यामध्ये अशा अक्षम्य चुका करत असतील व मराठीला गांभीर्याने घेत नसतील तर इतरांकडून (अमराठी माणसे) मराठीची अपेक्षा काय करणार?

मग मराठी शुद्धलेखनाबाबत शाळेमध्ये तसेच सरकारी स्तरावर केलेल्या चर्चेला काही अर्थच उरत नाही.

मराठीचा गजर करणारे ह्या विरोधातसुद्धा आवाज उठवतील काय?