गजर करायचा तरी कुठे? म.टा.,लोकसत्ता,सकाळ,लोकमत इथेच ना? साध्य आणि साधन, नेम आणि नेमबाज, हे सर्व एक झाल्यावर काय करावे? धूळ, पाटी आणि अक्षर, दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा ह्या सर्वांची एकरूपता झाल्यवर जी निर्विकारी अवस्था होते, ती आज आपल्या सर्वांना विनासायास प्राप्त झाली आहे असे मानावे का?

शिवाय, म. टा. पुढे भल्याभल्यांनी कधीचेच हात टेकलेले आहेत...!