रामराम,
तुम्ही कधी शेती केली आहे काय? नसेल तर एक हंगाम खेड्यात रहा आणि शेती करा. मग तुम्हाला कळेल शेती, बी, खत, मशागत, मजूर , सब्सिडी, बाजार समिती, शेती माल वाहतूक, हमाल, कृषी पथसंथा, कृषी पॅकेज आणि मुख्य म्हणजे किती लोक ह्या धंद्यावर जगतात. आपल्या राज्यातील ~२७००० खेडी हेच करतात आणि जगतात.
नंतर तुम्हीच म्हणालं भारत हा देश कृषिप्रधान आहे.