बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

कोणताही साहित्यिक कार्यक्रम असला की,तरुणांचा सहभाग हा कमीच असतो,हे साहित्य संमेलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.संमोलनाकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे.संमेलन इतिहासातल्या विषयांवर पुढेही चालू राहणार असेल तर तरुण त्याकडे कायमची पाठ फिरवतील.
कुठल्याही भाषेची वाढ व्हायला,ती समुध्द व्हायला जो राजाश्रय आणि लोकाश्रय लागतो तो मराठीला लाभलेला आहे.पण बदलत्या काळात केवळ राजाश्रय-लोकाश्रय पुरेसा ठरेल असे नाही तर या भाषेला ...
पुढे वाचा. : तरुणांना सहभागी करावे.