मला विचाराल तर, च़‍ु‍का करताना ज़रूर घाबरावे, म्हणजे च़‍ुका कमी होतात.  पण लिहिताना घाबरण्याची  ज़रुरी नाही;  असे केले तर लिहिणे होणारच़ नाही. लिहिणे महत्त्वा‍चे़. सवयीने लेखनदोष आपोआप कमी होतात, असे म्हणतात. 
आधी क्षमा मागितली, की   च़‍ु‍का करायला मोकळीक, अशी तर आपली कल्पना नाही ना!  --अद्वैतुल्लाखान