पण या आधिल जन्मांचे हि तर यात योगदान असतेच असते. आज आपण साप किन्वा आगिला घाबरतो त्याचे कारण आपला हात कधी भाजला आहे म्हणून किन्वा कधी काळी कोणास साप चावल्याने प्राण गमावावे लागले असतिल म्हणून नव्हे तर कदाचित गेल्या जन्मातही कधी आपल्याला साप चावला असेल. आपली स्मरण्शक्ती हि जन्मो जन्मी केरी फोरवर्ड होत असते. जातक कथानमध्ये हि हाच विषय आला आहे.