कितीक थांबे विश्रांतीचे, वाटेमध्ये आले गेले
तहानलेल्या या जीवाला, किती जणांनी पाणी दिले
- या स्म्रुती आणि कृतज्ञता जपणे फार मोलाचे आहे, मग अत्रुप्तीचा छंद जडला तर जडला! एकूणच अप्रतिम रचना.