आपले मत बरोबरच आहे.. पण उदहरणच द्यायचे झाले तर स्वतंत्र खलीस्तान मागणारे आणि त्यासाठी हिंसेचा रस्ता वापरणारे आपले स्वकीयच होते की.. नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्यात मरणारे ७६ जवान आणि मारणारे ३०० नक्षलवादी स्वकीयच होते की...
मला वाटते जो पर्यंत ही आतील किड संपणार नाही तो पर्यंत बाहेरच्या शत्रूंशी लढावयाचा विचार तरी कसा करणार?.. अंतर्गत दहशदवादा मार्फत त्यांनी कधीच युद्ध चालू केले आहे..
लोकांबाबत बोलाल तर त्यांना सरळ करणे म्हणजे ' परशुरामांच्या संपुर्ण धरती निक्षत्रीय करण्याच्या प्रयत्ना सारखे झाले... ' अजूनही देशाचे हित जानणारे लोक आहेतच की...