कुठे जावेद अख़्तर आणि कुठे गाडगीळ-मराठे.

ते खरेच. पण अख्तर साहेबांना समजा गाडगीळांसारखे दर वर्षा सहा महिन्यांनी लताबाईंची मुलाखत (पुन्हा पुन्हा त्याच त्या प्रेक्षकांसमोर ? ) घ्यायला लावली तर ते तरी काय काय नवे नवे करून दाखवतील? नाही का ?