मला हे कळत नाही की मुलिंप्रमाणेच मुलगे ही अनेक फालतू कारण सांगून लग्नाला नकार देतात.
माग्च्या पिढीचा आणि या पीढीतिल स्त्रियाचा विचार करता , सध्याच्या मुली स्वतःच्या अपेक्षा आणि आयुष्यात काय हवे आहे याचा जास्त स्पष्टपणे विचार करताना दिसतात. लग्न म्हण्जे 'लॉटरी' न समजता त्या डोळस पणे त्यांचा साथीदार निवडू पहतायेत.
उलटपक्षी पुरुष अजुनही जुन्या समजुतीतच अडकून आहेत. 'गोरी' आणि सुंदर मुलगी , हीच प्रार्थमिक अट वधू संशोधनात असते. जी मागच्या पिढीतही तशीच होती. मुलाची लायकी काहीही असो त्याला सुंदर आणि गोरीच पोरगी हवी.
असे असुनही फक्त स्त्रियांनाच का टीकेचे लक्ष्य केले जाते ?