या माहितीबद्दल धन्यवाद आजानुकर्ण. ज्ञानात भर पडली.
>>त्यामुळे
ऋतुप्राप्ती झालेली स्त्रीच केवळ कुंकू लावत असे.
हे एकदम तार्किक आहे. पटलेच.
बाकी मूळ चर्चेविषयी - फारशी काही माहिती नाही. महिन्यादीडमहिन्यापूर्वी पुण्यातल्या लक्ष्मीरस्त्याजवळून सहज एक मंगळसूत्र करून घेतले. त्यात त्या माणसाने न मोजता, गळ्याच्या मापाने मणी ओवले होते. त्यामुळे संख्येचा काही ठराविक नियम नसावा असा कयास आहे.