ग्रेसबद्दल तुमच्याशी सहमत...गरजूंनी 'चंद्रमाधवीचे प्रदेश' बघावेत. त्यांची 'पाउस आला पाउस आला गारांचा वर्षाव' ही कविताही अशीच आहे.)