मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:

आजचा दिवस लिहायला हवंच असा आहे. बरंच काही घडतंय किंवा घडणार आहे किंवा घडून गेल्यावरची धुरळा जरा जास्तच दाट आहे आज. कसाब चा निकाल , हाय अलर्ट, मोटरमन चा संप ! मुंबई पुन्हा बाह्या सरसावून तयारीत. सुवर्ण महोत्सवाचं उसन अवसान गळल्यानंतर हा पहिला दगदगीचा दिवस माझ्या शहरासाठी. म्हणून म्हटलं या दिवसाची नोंद असावी कुठेतरी.
बरेच दिवस झाले, काहीही सुचत नव्हत लिहायला. आजही सुचतंय असं नाही. पण म्हटलं फार झालं आता काहीतरी खरडलं पाहिजे.
विषय ...
पुढे वाचा. : भरकटलेल