प्रत्येक ठिकाणी अनुभव वयानेच मिळतो असे नाही. आणि नवीन लोकांना संधी का मिळू नये. किमान "उद्धट आणि अरेरावी" परीक्षकांपेक्षा नवीन, तरुण परीक्षक बरे... (पाहा :- इंडियन आयडॉल/ आयडल (? )).

आजच्या घडीला काय हवं हेही महत्त्वाचं आहे. आयपीएलने कसोटी क्रिकेटचे तंत्रच बदलवून टाकले, पण आज वेळ कुणाला आहे, ५ दिवस बघायला. म्हणून खेळ आणि खेळपट्टी बघून खेळावे.

जुन्या मंडळींना बोलावणे, कदाचित परवडणारे नसावे. (पैसा, उपलब्धता आणि प्रसिद्धीसाठी).

थोडक्यात, "वारा पाहून दिवा मांडणे" हेच असावे