या मताशी ठाम असहमत !
गीता युद्धखोर प्रव्रुत्तीखोरच आहे ...  भर सभेत पत्नीचे झालेले वस्त्रहरण विसरलेल्या अर्जुनाला युद्धची अनिवार्यता पटवून देणे हाच मुळ उद्देश . तो हिजड्या सारखा ( हा माझा  शब्द नाही   कृष्णानीच " क्लैब्य " हा शब्द वापरलाय !! )  बाजुला राहिला असता तरी  कृष्णानी   भीमा करवी  आपल्ञा बहीणीच्या अपमानाचा सूड घेतलाच असता !!