या मताशी ठाम असहमत !
गीता युद्धखोर प्रव्रुत्तीखोरच आहे ... भर सभेत पत्नीचे झालेले वस्त्रहरण विसरलेल्या अर्जुनाला युद्धची अनिवार्यता पटवून देणे हाच मुळ उद्देश . तो हिजड्या सारखा ( हा माझा शब्द नाही कृष्णानीच " क्लैब्य " हा शब्द वापरलाय !! ) बाजुला राहिला असता तरी कृष्णानी भीमा करवी आपल्ञा बहीणीच्या अपमानाचा सूड घेतलाच असता !!