मुस्लिम जगत येथे हे वाचायला मिळाले:
लेखात म्हटले आहे की, भारतामध्ये असणारे रीतीरिवाज पाकिस्तानातही जवळपास तसेच आहेत. चुलत, मामे, मावस आणि आत्येभाऊ आणि बहिणी यांच्यामध्ये होणाऱ्या विवाहांवर दि न्यूज ने जोरदार टीका केली आहे. अशा विवाहांमुळे अनुवांशिक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा इशारा सदर वृत्तपत्राने पाकिस्तान सरकार आणि जनतेला दिला आहे.