मुस्लिम जगत येथे हे वाचायला मिळाले:

लेखात म्हटले आहे की, भारतामध्ये असणारे रीतीरिवाज पाकिस्तानातही जवळपास तसेच आहेत. चुलत, मामे, मावस आणि आत्येभाऊ आणि बहिणी यांच्यामध्ये होणाऱ्या विवाहांवर दि न्यूज ने जोरदार टीका केली आहे. अशा विवाहांमुळे अनुवांशिक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा इशारा सदर वृत्तपत्राने पाकिस्तान सरकार आणि जनतेला दिला आहे.
या जगात जे जे जुने आहे ते ते सर्व टाकाऊ आहे असे नाही आणि जे जे नवे आहे ते ते सारे चांगलेच असते असेही नाही. वेळोवेळी होणारे प्रयोग आणि येणारे अनुभव यातून चांगले किंवा वाईट ठरत असते. एके काळी लग्नासाठी मुलगा आणि मुलगी आपल्याच ...
पुढे वाचा. : अनुवांशिक आजारांचा धोका