काय मस्त लिहिलाय लेख !!
आम्हाला मुंबईची शांघाई नाही झाली तरी चालेल पण या घाईतून शांतता कधी मिळते
असं झालंय! >>
.... अहो इतकी काळजी करू नका आता आला पावसाळा !! मस्त पाणी साचेल लोकल बंद ... ट्राफिक जाम ..... ओफिस ला सुट्टी ... पाउस जरा ओसररला कि ट्रेकला जाउ , कधी बीच वर जाउ , भजी खाउ , बीयर पिवून मस्त पडून राहू !!
( बाकी शांततेच अन मुंबैच वाकड आहे हे खर , मी आमच्या गावाहून मुंबैला आलो तेव्हा १-२ महिने लोकल अक्षरशः वैतागलो होतो .
पण नंतर , ती लोकल चि गडबड , ती गर्दी , यंची सवय होवून जाते आता ते सुद्धा एंजोय करता येत
)
अगदीच वैतागला असाल तरी हरकत नाही .. आता मुंबैला चांगला शांत पर्याय आहे आपल्या कडे : पुणे