मुद्दा क्रमांक २ व ३ बद्दल
भीती बाळगण्याचं कारण नाही. या वर्षी सरकारनी "८वीपर्यंत नो नापास" असा जी आर काढलाय. हाच जी आर दरवर्षी "नो नापास" ची मर्यादा ('कायदा पाळा गतीचा' या उक्तीप्रमाणे) एक एक वर्षानी वाढवून अद्ययावत केल्यास ओझं वाटण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. उलट आत्ताच्या जी आर मुळे साक्षर झालेली मुलं पुढील सात वर्षात आपोआपच पदवीधारक (म्हणजे उच्चशिक्षितही) होतील.