आपण आपल्याचमधले तथ्य ओळखू शकलात, हे दासबोधातल्या 'पहावे आपणासी आपण' प्रमाणेच झाले; आपल्या मूळवृत्तीशी,सहजप्रवृत्तीशी अगदी सुसंगत. अध्यात्माची गाढी बैठक आणि सिद्ध गुरूंचा अनुग्रह असल्याशिवाय असे होत नसते..
आपल्या सत्यान्वेषी, आत्मपरीक्षक वृत्तीपुढे विनम्र आहे. शुभेच्छा..