प्रश्न टाळल्याने सुटत नसतात .

चर्चा हा अध्यात्मात खूप महत्वाचा विषय आहे ,

नाहीतर , " अथातो ब्रह्म जिज्ञासा " असे म्हणून थोर ऋषींनी चर्चा केल्याच नसत्या . 

शंकराचार्य  विविध मत खंडन करत भारतभर फिरले नसते !

खर " अस्तित्व " (? ) कळालेले वादविवादांना घाबरत नसतात , स्वतः कुमारिल भट्टांनी  "यदि वेदाः प्रमाणं " असे म्हणत कड्यावरून उडी घेतली  असे वाचल्याचे स्मरते .

( अवांतर : माझा काही प्रतिक्रिया  प्रकाशित  होत नाहीत  याने फक्त इतकेच सिद्ध होते की  काही तरी त्रुटी आहेत विवेचनात ज्या लेखकाला स्पष्ट करता येणार नाहीत असे काहींना वाटत असावे . )