शेरोशायरी म्हंटलं की मी , प्रथम तो साहित्यप्रकार बंद करतो. कारण मला ते कधीच कळणार नाही
असे वाटत. पण आपले लिखाण इतके चांगले आहे की मला हे दोन्ही भाग वाचावेसे वाटले. मिर्झा गालिब यांच्या बद्दल जे काही थोडे वाचले आहे
ते व आपण लिहिलेले यावरून तरी असं वाटतं की ते आयुष्याकडे तिऱ्हाइतपणे पाहणारे एक संत होते. (जे आपण ठरवुनही करू शकत नाही.)आपली समजावण्याची पद्धत फारच छान आहे.