मराठी माणसांनी एकमेकांना ओळखल्यानंतरही परदेशात असताना जो तुटकपणा दाखवतात 
तो सोडला तर ते लवकर जवळ येतील. मराठी ऐकल्यावर बरं वाटतं हे खरं आहे. पण ओळखकरून घेण्यात एवढी कंजुषी का दाखवतात 
कोण जाणे. इतर प्रांतीय तसे करताना दिसत नाहीत. परदेशात कशाला , दक्षिण मुंबई स्थित लोकांना तर मराठीत बोलण्याची लाज 
वाटते असा माझा अनुभव आहे. आपल्या भाषेचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं ? लेख विचार करायला लावणारा आहे.
उत्तम लेख.