आपल्याला देवानं बुद्धी दिली आहे, आणि ती सर्वांना सारखी दिली नाहीये. त्यामुळेच तर गुणांमध्ये कमी जास्त पणा आढळून येतो.
पण जे विद्यार्थी परीक्षेतल्या अपयशामुळे आत्महत्या  (खास करून महाविद्यालयीन विद्यार्थी ) करत आहेत, ते पुढे आयुष्यातील मोठे मोठे ताण तणाव ते कसे नीट हाताळू शकतील ? त्यांना कच्चे भिडू चं म्हणायला हवे ना ?