आय टी मध्ये येणारा पैसा हा बहुतेक करून बाहेरील देशांमधून येत असतो. त्यांची वेळ आणि आपली वेळ ह्यामध्ये बराच फरक आहे.
फक्त मेल्स द्वारे काम नीट होऊ शकणार नाही. भेटणे, फोन काल्स हे महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे कंपनी ५ ला बंद करणे अवघड आहे ...