खूप संयत शब्दांत विचार व्यक्त केले आहेस. सगळीच कविता उत्तम. अर्थात् शेवटच्या कडव्यातल्या या ओळी -सांभाळुन घे म्हणून मजलाहीच विनंती करतो, ....मला व्यक्तिशः पटल्या नाहीत. पण ते ठीक आहे. पु. ले. शु.राघव