कोणत्या वयात किती ताण, याचंही काही प्रमाण असतंच ना ?
शिवाय हे ताण कसे कमी करावे, ह्याचे नियोजन शिकवण्यापेक्षा आपण परीक्षा आणि त्यांचे प्रकार, गुण यावर भर देऊन किंवा त्यांना बगल देऊन पुढे जा म्हणतो, हे चुकीचं आहे.
या कच्च्या भिडूंच्या संख्येत वाढ होतेय ही बाब गंभीर आहे.