तुमची काय बाबा ऐट आहे!

मग अगदीच बी एस्स सी केमिस्ट्री नको म्हणून संगणक शास्त्रात बी एस्स सी करायचा निर्णय घेतला आणि तिथेच माझं ह्या "आय टी" च्या क्षेत्रात प्रवेश झाला.

हे मात्र योग्य केले नाहीत. सुमार बुद्धिमत्तेचे लोक (युवर्स ट्रुली इन्क्लुडेड) बी. एस्सी. केमिस्ट्रीला जातात म्हणून आजपर्यंत  भारताला केमिस्ट्रीत नोबेल पारितोषिक नाही.  ही उणीव तुम्ही भरून काढू शकला असतात.

विनायक