"मग अगदीच बी एस्स सी केमिस्ट्री नको म्हणून संगणक शास्त्रात बी एस्स सी करायचा निर्णय घेतला आणि तिथेच माझं ह्या "आय टी" च्या क्षेत्रात प्रवेश झाला."..
ह्याचा अर्थ सुमार बुद्धिमत्तेचे लोक  बी. एस्सी. केमिस्ट्रीला जातात असा घेऊ नका.
५-६ वर्षांपूर्वी केमिस्ट्री कडे धाव घेणारे बरेच जण होते, केवळ आपण त्या गर्दीतले एक असे नको म्हणून संगणक शास्त्रात जायचा निर्णय घेतला.
कोणालाही दुखवायचा हेतू नाही.
जर कोणास नकळत दुखावले असेल तर जाहीर माफी मागतो.
-- धेयवेडा