गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

इ.स.१८१८ ते १८७४ या अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ अभ्यासकांनी मराठीचा कठीण काळ म्हटले आहे. अ.ना. देशपांडे यांच्या संदर्भग्रंथात याबद्दल म्हटले आहे, "पेशवाईच्या अखेरच्या दिवसात सुदृढ आणि आरोग्यसंपन्न असलेली मराठी पेशवाई अस्तानंतर एकाएकी अनेक वर्षांच्या आजारातून उठलेल्या रुग्ण स्त्री सारखी दिसू लागली." सद्यस्थिती पाहता, परकीय आक्रमण (मग ते सत्तेचे असो किंवा भाषेचे असो) मूळ संस्कृतीला महागात पडू शकते. तसे ते तेव्हाही पडले असावे. इंग्रजी राजवटीत परकीय अंमलाखाली स्वतःच स्वतःला अनोळखी झालेली मराठी आपल्या लेकरांची घुसमटही पहात असावी.

१८७४ ...
पुढे वाचा. : मराठीचा शिवाजी