बरोबर आहे. शिवसेनेने आजपर्यंत केवळ गुंडगिरी आणि मारामारी करून, शिवराळ भाषा वापरून स्वतःचा स्वार्थ बघितला. असे म्हणतात की राजकारणात तुम्ही सर्व लोकांना काही काळ फसवू शकता, काही लोकांना सर्व काळ फसवू शकता पण सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही. शिवसेनेला ही प्रचिती आलेलीच असेल. ती प्रचिती आली नसेल तर २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत येईलच. 

असो. स्वर्गीय राजीवजींच्या बलिदानाला १९ वर्षे पूर्ण होत असताना त्यांचा ज्या जातिय आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीला कट्टर विरोध होता (शिवसेना) त्या गुंड प्रवृत्तीची पडझड होणार आहे असे म्हणणारा माझा मनोगतावरचा पहिला प्रतिसाद त्यांच्याच पवित्र स्मृतीस सादर.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) वटवाघूळ