my first blog आणि नवीन लेखन येथे हे वाचायला मिळाले:
सरकार, पालक आणि आत्महत्या
दहावी बाराबीच्या परीक्षांना अजूनही तीस- चाळीस दिवसांचा अवकाश आहे मात्र गेल्या तीस चाळीस दिवसात ज्या पद्धतीने रोज रोज विघार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आल्या आहेत तो ट्रेंड पाहता पुढील महिन्याभरांत काय वाढून ठेवले आहे याची काळजी वाटते.
याबर सर्वप्रथम व तातडीने काही करता येत असेल तर तो उपाय म्हणजे परीक्षेचा तणाव थांबवणे. परीक्ष बोर्डांनी तात्काळ जाहीर करण्याची गरज आहे की त्यांच्या परीक्षा दर महिन्याला होतील व
ज्या मुलांना मार्चसाठी आपला अभ्याल पूर्ण झाला नाही असे वाटते त्यांच्यासाठी पुढे ...
पुढे वाचा. : सरकार, पालक आणि आत्महत्या अपूर्ण