लेख मनापासून लिहिला  आहे हे जाणवले. शैली छान आहे.

पूर्वी (म्हणजे १९८० च्या सुमाराला) पुण्यातले विठ्ठलवाडीचे विठ्ठलमंदिरही अगदी एका बाजूला, पडके, दुर्लक्षित आणि कदाचित म्हणूनही गजबज नसलेले असे शांत स्थळ (म्हणजे जागा) होते. तिथले नदीचे पाणीही स्वच्छ होते, आम्ही त्यात पोहायला जायचो.

विनायक