asmi.net येथे हे वाचायला मिळाले:

अकबराने बिरबलला प्रश्न विचारला......
भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?
बिरबलाने एका वाक्यात उत्तर दिलं-" न फ़िरवल्याने"
तसच काहिसं झालय ....
कामाचा mood का लागत नाहिये?
एखादं घओसान affair का करावसं वाटत नाहिये?
बेडूक का ओरडत नाहीयेत?
"सोप्पय, पाउस न आल्याने"!
सगळे plans , सगळं भविष्य , सगळ्या गोष्टि जणु काही त्याच्यावर अवलंबुन आहेत....
हल्ली घरात कोणी काहीं म्हणालं, तरी त्याला एकच उत्तर देतेय मी
घर कधी आवरणार आहेस?- पाउस आल्यावर....
अगं जरा पाय चेपुन देशील का?-पाउस आला न कि लग्गेच.....
बिल ...
पुढे वाचा. : अकबराने बिरबलला प्रश्न विचारला......भाकरी का करपली?, घोडा का