" कोणी तरी थोर पुरुष म्हणून गेला म्हणून अथवा तुमचा धर्म/ धर्मग्रंथ सांगतो म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका , तुम्ही तुमच्या सत्सतविवेक बुद्धीने ती गोष्ट पडताळून पाहा , तुम्हाला त्याचा अनुभव आल्यावरच त्यावर विश्वास ठेवा " - स्वामी विवेकानंद .