वरीलपैकी प्रतिकूल प्रतिसादांशी मीही थोड्याफार प्रमाणात सहमत आहे.

माझ्या मते विचारतरंग, भावना, हा कच्चा माल आहे. त्यांच्या आधारे लेखन करताना थोडीफार कारागिरी (क्राफ्ट्स्मन्शिप)आवश्यक आहे.