अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मराठीमधे एक म्हण आहे. ‘ लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी केंव्हाही बरी! ‘ विख्यात लेखक कै. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका लेखात या म्हणीबद्दल लिहिले आहे की “जगात श्रीमंती एवढी दुसरी कोणतीही धट्टी कट्टी गोष्ट मी बघितलेली नाही.” त्यांचे हे म्हणणे किती खरे आहे? याची प्रचिती तर आपल्याला रोज सतत येतच असते. म्हणूनच, या असल्या फसव्या, भ्रामक आणि निखालस खोट्या म्हणी व तसलेच वाक्प्रचार, कोण व कशासाठी प्रचलित करतो याचे कोडे मला तर कधीच उलगडलेले नाही. कदाचित काही श्रीमंत लोकांनी ही म्हण प्रचलित केली असल्याची मला शक्यता ...
पुढे वाचा. : स्मॉल इज ब्युटिफुल