ऋतू येथे हे वाचायला मिळाले:
मांजर म्हणे कधीही कुठेही सोडले तरी येउन ठेपते घरी.....,
मी सुध्दा तु कसेही , कुठेही ,कुठल्याही कारणाने सोडल्यावर अशीच येउन ठेपायची पुन्हा घरी..
पावलांचा आवज न करता मांजरासारखीच .. माझ्या पावलांच्या आवा्जाने सुध्दा तु disturb व्हायचास अन चिडायचा त्यापेक्षा मी हलकेच येउन पुन्हा आपली जुंपुन घ्यायची झापडे लाउन,... कधी भोवळ येउ नये म्हणुन!!!
दिवसामागुन दिवस गेलेत आणि..मी मान्जरासारखीच अबोल अबोल होत गेले. आणि एके दिवशी आवाजच हरवला..!!आता तर मला बोलता येते हे सुध्दा मी विसरले ... कळले नसेल ना तुला???त्यावरुन ही चिडशील म्हणुन सांगीतले ...
पुढे वाचा. : ऋतु बदलेल......