Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
राष्ट्र अध:पतित का होते?
आपत्तीमुळे अथवा उन्मादामुळे राष्ट्राला त्याच्या अस्मितेचा विसर पडतो.
हा विसर का पडतो?
श्रुति-स्मृती, पुराणोक्त जीवनविषयक तत्त्वज्ञान घेऊन आमचे राष्ट्र वाढले आहे. त्या वाढीत त्याची अस्मिता बनलेली आहे. ती आमची अस्मिता नष्ट करून हिंदु समाजाच्या पुरुषार्थाचे खच्चीकरण झपाटयाने सुरू आहे.
हिंदु समाज पुरुषार्थी होऊन उन्नत ...
पुढे वाचा. : मनुस्मृती उघडा!