विषय फार चांगला विचार करण्यासारखा आहे. आम्ही पूण्यातील नसलो आणि मुंबाइतील असलो तरी येथील रिक्शावाल्यांचे नखरे पाहिले कि आमच्या मनातही असे प्रश्न पड्तात.
याचे उत्तर कदाचित 'मराठी रिक्शावाल्यांचा आळशीपणा'च असू शकतो.