आपण जे आपल्या मुलांवर लहान असतांना संस्कार करतो ते इतके वरवरचे असतात कि ते सोडवून घेऊन ही मुल आरामात पुढे जातात?
प्रश्न जीवघेणा आहे. कुणालाही दोष न देता केलेले हे लेखन वाचताना आजूबाजूला घडलेल्या शोकांतिका  न आठवल्यास ते नवलच.