Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:

“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss!!!!!!! तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ!!!!!!!!!!!!!!!!!!!” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..

“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना ???? ” …कन्यारत्न

“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके!!!” ….मी

एक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात

मुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये!!!!

पुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी!!  मुंबईहून ...
पुढे वाचा. : गाते माहेराचे गाणे…..