एका परिचित च्या घरी,घ्र्रातिल बाई या आश्रमात जायला लागल्या. काही दिवसांनी वेगळे खाण्यास सुरुवात केली.विचारले असता मी सगळं खाते म्हणायच्या.चौकशीनंतर खरे कारण कळले.सुनेच्या हातचे खायचे नव्हते त्यांना(मग मुलाच्या हातचे चालते का? ). आता त्या बाईंना उद्या काही लागले सवरले तर कोण करणार? सुनंच ना.घरातील देव जाऊन शिवबाबांचा फोटो त्या जागी लागला.दररोज संध्याकाळी तेथे जाऊन बसू लागल्या. या बाईमुळे घराला खुपच मनस्ताप!